Monday, December 22, 2014

11:59 AM

Relationship Status: Separated

रीलेशनशिप स्टेटस् : सेपरेटेड

-
सारिका आणि अश्‍विन; तसं साजेसं जोडपं. २ वर्षांपूर्वी त्यांनीच एकमेकांना पसंत करून लग्नाचा निर्णय घेतला. सारिका एका मोठ्या कंपनीत गलेलठ्ठ पगारावर नोकरीला होती, स्वतःच्या अटींवर आयुष्य जगणारी सारिका आणि अमेरिका रिटर्न पण सालस आणि सरळ अश्‍विन. अश्‍विन मात्र मम्माज बॉय म्हणावा असाच होता.
 दोघेही लग्नाच्या मंगल बंधनात अडकले. त्यांच्यासोबत त्यांचे आई-वडील सुद्धा एका नव्या नात्यात जोडल्या गेले. लग्नानंतर दोघेही आपापल्या कामावर रुजू झालेत. सारिकाला फक्त करीअर आणि आपला राजा-राणीचा संसार हवा होता, पण अश्‍विनला मात्र आपला संपूर्ण परिवार सारिकासकट हवा होता;आणि हेच कारण होते ज्यामुळे त्यांच्या संसारात तडा निर्माण झाला. २ वर्षात ना मूल ना घर, झाले ते फक्त वाद विवाद. आणि मग उपाय सुचला तो घटस्फोटाचा!!!
 नाती तुटली, नवरा आणि बायकोच नाही तर दोन्ही परिवार तुटले. लग्न करतेवेळी घेतलेली वचनं पुसल्या गेलीत.गळ्यातील मंगळसूत्राचा संदर्भ बदलला, सासू सासरे वैरी आणि नवरा फसवेखोर माणूस झाला!!!
 आणि आजपर्यंत ज्या फेसबुक प्रोफाईलवर दोघांचे सोबत फोटो असायचेत त्याच फेसबुकवर रीलेशनशिप स्टेटस् झाले सेपरेटेड. पण खरंच फेसबुकवर स्टेटस् बदलल्याने किंवा दोन कागदांवर सह्या केल्याने लग्नाचं नातं तुटू शकतं का?
 लग्न! प्रेमविवाह असो किंवा आईवडिलांच्या पसंतीने केलेले, ते फक्त दोन जिवांचं आणि शरीराचं मिलन नसतं तर ते मिलन असतं दोन परिवारांचं, दोन संस्कृतींचं आणि असंख्य नव्या नात्याचं आणि एक कागद; ज्यावर नवरा-बायको सही करतात आणि सगळ्या नात्यांना तिलांजली दिली जाते. पण खरंच हा एक कागद सगळ्या भावनांना नष्ट करायला समर्थ आहे का? का काही वादविवादांचे रूपांतर नात्यांना तोडणार्‍या निर्णयांमध्ये होते?
 दोन जीव जेव्हा एकमेकांवर प्रेम करतात, एकमेकांना जेव्हा स्वीकारतात, तेव्हा ते एकमेकांच्या परिवारालासुद्धा स्वीकारतात. एकमेकांच्या आवडीनिवडी एकमेकांच्या चुकांसकट स्वीकारतात. मग कालांतराने या सगळ्या गोतावळ्याचा का कंटाळ येतो? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे शोधणे आणि मिळवणे ही काळाची गरज बनत चालली आहे. लग्न अपयशी होणं यामागे कारणीभूत फक्त नवरा किंवा बायको नसते, तर दोन्ही परिवार सुद्धा याला कारणीभूत असतात.
 मुलीने का आपल्या नवर्‍याच्या आई-वडिलांना सांभाळू नये? शेवटी तो नवराही तुम्हाला त्यांनीच दिला असतो ना! आणि सारखेच गणित हे मुलाच्या बाबतीत सुद्धा आहे. पण प्रश्‍न तेव्हा निर्माण होतात जेव्हा या सगळ्यांमध्ये अहं भाव डोकावू लागतो. मुलीचं कर्तव्य असतं सासू सासर्‍यांची सेवा. मग मुलाचं का नाही? प्रत्येक वेळी मीच का? हे प्रश्‍न जेव्हा मुलीच्या मनात घोळू लागतात, तेव्हा कुठे तरी मनामध्ये दुरावा निर्माण होऊ लागतो आणि मग सुरू होते ती वादविवाद स्पर्धा. पण या सगळ्यांमध्ये प्रेम कुठे तरी हरवून बसते. पहिलं प्रेम, पहिला स्पर्श, या सगळ्यांचे अर्थच बदलून जातात. नात्यात राम नाही असे भासू लागते.अशा वेळी गरज असते सगळ्यांनी एकमेकांना समजून घ्यायची. पण नेमके हेच होत नाही. आणि मग नात्यांमध्ये दुरावा आणि गैरसमज निर्माण व्हायला लागतात.
 प्रत्येकच वेळी या सगळ्यांना नवराच कारणीभूत असतो असे नाही. स्त्रीची सुद्धा तितकीच जवाबदारी असते आपल्या नात्याला,त्या रेशीमबंधाला जपून ठेवायची.नोकरी करणार्‍या स्त्रियांचं आयुष्य खरोखरच धकाधकीचं असतं पण म्हणून काही कुणी आपल्या सांसारिक जबाबदार्‍यांपासून हात झटकत नाही. आपले सासू-सासरे आलेत हे पाहून कटकट करून, आपल्या नवर्‍याच्याच मनाला दुखवणं यापेक्षा वाईट गोष्ट दुसरी कुठलीच नसते.
 पूर्वीच्या काळीसुद्धा स्त्रिया काम करून संसार सांभाळत असत. पण त्यांनी कधी आपल्या सासू-सासर्‍यांची हेळसांड केली? उलट अगदी शेवटपर्यंत त्यांनी आपल्या सख्ख्या आई-वडिलांसारखा त्यांचा सांभाळ केला. मग आजच्या स्त्रीला हे का नको आहे? का फक्त नवरा एके नवरा हे समीकरण असतं? असेही नाही की सगळ्याच ठिकाणी नवरा व बायको यांची चूक असते. सगळ्या गोष्टी चांगल्या असून केलेल्या कार्याची दखल जर घेतली नाही,कौतुक जर झाले नाही तरीही केलेल्या कष्टांचे चीज झाल्यासारखे वाटत नाही. आणि मग कुठे तरी ती आग धुमसत राहते. आणि एखाद्या नाजूक क्षणी त्या आगीचा उद्रेक होतो आणि मग सारे काही जळून राख होते.
 अशा नाजूक वेळी जर अनुभवी आणि घरातल्या मोठ्यांनी साथ नाही दिली आणि आपला अहं भाव दूर नाही ठेवला तर नाती तुटायला वेळ लागत नाही. लग्नाच्या कोवळ्या नात्याला सांभाळायला घरच्या मोठ्या लोकांचा हातभार हा हवाच असतो. त्याशिवाय लग्नाचं नातं अधूरं राहून जातं. त्याचमुळे कित्येकदा नवराबायकोची ताटातूट होते. आजच्या काळात घटस्फोटांचे प्रमाण वाढले कारण कमतरता असते सुसंवादाची, समजूतदार विचारांची, लोकांची आणि नि:स्वार्थ वृत्तीची. देणार्‍याने देत जावे आणि आपण मात्र काही नाही करावे ही वृत्ती. पुन्हा एकदा जुन्या काळात व्हायचेत तसे भेदभाव आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात नाचणारा अहं भाव. मी आणि माझे ही वृत्ती. सगळ्या गोष्टी एकत्रित आल्या की सगळ्यांना सुचणारा सोपा उपाय म्हणजे घटस्फोट.
 काही वेळा त्या प्रकारचा दुरावा न टाळता येण्यासारखा असतो, पण टाळता येण्यासारखा असेल तर निश्‍चितच टाळावा. नाती जोडायला वेळ लागत नाही, कष्टही लागत नाहीत पण ती टिकवायला कष्ट, वेळ आणि प्रयत्न तिघांचीही जोड हवीच. त्यातल्या त्यात विवाह बंधन हे तर इतके नाजूक नाते आहे की, ते जपण्यात कुणाचीही थोडीशी जरी चूक झाली, तरी हा रेशीमधागा सहज तुटू शकतो. तुम्हाला तर ठावूक असेलच गाठ पडलेल्या रेशमाची नक्षी कधीच सुंदर दिसत नाही ती नेहमी डोळ्याला बोचणारीच असते. लग्नाचेही तसेच काहीसे होऊन बसते. एकाने जरी मग सांभाळायचा प्रयत्न केला तरी तो एकतर्फी प्रयत्न कुठे ना कुठे अपुरा पडतोच आणि मग मन मोडून का होईना रीलेशनशिप स्टेटस् हे सेपरेटेड असं लिहावंच लागतं.

Relationship Status: Separated

Sarah and Ashwin; It sajesam recently married. 2 years ago they decided to prefer marriage to each other. Sarah had no idea how large of a company paying the corpulent, Sarika and live life on his own terms, and the United States returns but simple and straight Ashwin. Ashwin was the first mammaja boy said.

  Both stuck in bondage wedding Mars. Their parents were also added a new relationship with them. After marriage they both joined their work. Sarikala just a career and a king-Queen's world was in the air, but Ashwin but your entire family sarikasakata the air, and that was the reason why it was created rift in their married life. Neither the original nor the house 2 years, they have a dispute with the dispute. And response measures that divorce !!!

  Broken relationships, if not bayakoca both husband and family breaks. When taken in the context of changed words erase gelitagalyatila mangalasutraca married, the mother and father-in-law against her phasavekhora man !!!

  And to this day, which was separated on the same asayaceta States rilesanasipa Facebook Facebook profile photo with both. But really, can it fixed relationship status on Facebook chuckled signed by Changing or two paper?

  Married! Love match or preferably by parents, that only two jivancam and body if they do not meet the union would parivarancam two, two and a secret sanskrtincam and numerous new paper; Which the husband-wife, who is right and gave it as abandoned all. But really, why is able to destroy all the senses in a paper? Some of the vadavivadance convert it as todanarya decisions?

  Two creatures who love each other when, accept each other when they accept parivaralasuddha each other. Cukansakata accept each other's interests each other. And this is really the time for all gotavalyaca? Finding answers to all of these questions and seek is turning the need of the hour. There just is not to be responsible for the failed marriage mate, but both are responsible for the family too.

  The girl should look after his parents heard from? Then you do not have a husband who gave! And the same is also the case with the child's math. But are created when everybody takes encode rate ego question. He 's mother sasaryanci duty service. And not the child? Every time I am in? The question of when the girls start gholu heart, mind, and even where it needs to be created in the distances and the start of the debate competition. But this is where to sit when their love. First love, first contact, or are changing all the matter. Everyone needs time to understand each other in a relationship lagateasa felt that Rama. But just not the same. And then breaks it takes to be created in the distances and misunderstanding.

  This is not at all responsible for every navaraca. She is also equally responsible for your relationship, they would dhakadhakicam really saved the life of women who thevayacinokari resimabandhala but some who are not lit up his worldly obligations from. During your mother-in-law saw it coming by-law, no other thing than to worry dukhavanam mind navaryacyaca.

  By the kalisuddha women were the first at the world of work. But they never did neglect your mother-sasaryanci? But even they have until the end of their father to look after his real mother. And is not this woman today? This equation is only one of her husband? He is not the fault of the husband and wife in all. If things did not work at all interfere with the good, not the labor still felt something was not once appreciated. And even where it remains to burn like fire. At the outbreak of the fire and burned to ashes and then a delicate frame.

  If such a delicate time, experienced and not with the adults and family relations, but did not have time tutayala not far from his egoism. This is needed to help young people understand the marriage relationship a large home. In addition chuckled is staying adhuram relationship. Never had many Farewell navarabayakoci. Ghatasphotance rate increased because today is the lack of more information, reasonable ideas, people and selfless spirit. However, you should not be giving denaryane and attitude. Discrimination in the way vhayaceta old again and most importantly, the rate of ego everyone dancing in their heads. I and my attitude to this. If all things were together all acquit the simplest divorce.

  Some times it is not feasible to prevent the kind of distances, but definitely avoid if aoidable. Relations do not got time, labor costs, but they are not always been endemic labor, time and effort tighancihi pair today. Moreover, if the marriage relationship is so delicate that it was somewhat wrong when someone cherishes, but this can be easily fixed resimadhaga. You do not look beautiful embroidery s time who never visited, but it is always eye bocanarica necessarily prejudice. Lagnacehi and sits somewhat by. Even when one tried to understand the status and rilesanasipa Do not break the heart and then where do I go padatoca slim one-sided that it tends to lihavanca separated.
11:57 AM

Bhagyanka and Vivahagath

भाग्यांक आणि विवाहगाठ

भाग्यांकानुसारच त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी, आचारविचार, मानसिक ठेेवण, भावना, महत्त्वाकांक्षा, प्रकृती, व्यवसाय तसेच कोणत्याही परिस्थितीत ती व्यक्ती कशी प्रतिक्रिया देणार, वागणार हे ठरते आणि म्हणूनच हा भाग्यांक अत्यंत महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच विवाह ठरवतानाही भाग्यांकाचा अंकज्योतिषानुसार विचार करतात.
आजकालच्या काळात बदलत्या परिस्थितीनुसार लग्न (विवाह) ठरवताना वर व वधू ह्यांच्या पत्रिका पाहूनच विवाहाच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकल्या जाते. मध्यंतरीच्या काळात ‘विवाहासाठी गुणमिलन आणि फलज्योतिषाद्वारे’ कुंडली मॅच करण्याचे प्रमाण बरेच कमी झाले होते. परंतु आता अधिक काळजी घेऊन मगच मुला-मुलींचा विवाह करण्याची पद्धत परत रुजू झाली आहे. ह्यानुसार कुंडल्या तपासून तज्ज्ञ मंडळी किती गुण जमतात, कुंडल्यांवर मंगळाचा प्रभाव किती आहे. ग्रहानुसार कुंडलीधारकाचा स्वभाव, आजारपण, नोकरी-व्यवसाय, वैवाहिक तसेच नातेवाईकांशी मित्रांशी कुंडलीधारकाचे संबंध ह्यावरून काही ठोकताळे करतात. त्यामुळे गुणमिलन आणि फलज्योतिष ह्याद्वारे पारंपरिक पद्धतीत लग्नाचे निर्णय घेताना आपल्याला दिसून येते.
वरीलप्रमाणेच अंकज्योतिषाद्वारेही मुलगा-मुलगी ह्यांचा विवाह करणे योग्य आहे का याची कल्पना येते. ज्योतिषाकडे गेल्यावर गुणमिलनाबरोबर ही पद्धत अवलंबून पाहण्यात त्याला सांगावे. म्हणजे दोन्हीही पद्धतीद्वारे योग्य निर्णय घेऊन वधू-वरांचे पुढील आयुष्य वैवाहिक आयुष्य नंदनवन ठरेल, असा माझा ज्योतिषी म्हणून पूर्ण विश्‍वास आहे.
सर्वसाधारण लोकांना आपला भाग्यांक काढणे सहज शक्य आहे. व्यक्तीच्या जन्मतारखेची एकांकी बेरीज. हा आकडा काढताना नुसती तारीख, महिना, वर्ष ह्याला महत्त्व नसते. उदा. एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख आहे ३१-५-१९८५. म्हणजे ह्या व्यक्तीचा भाग्यांक आहे ३+१ = ४. जर ह्याची जन्मतारीख ४, १३, २२, ३१ असली तरी भाग्यांक ४ च आला असता.
या भाग्यांकानुसारच त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी आचार-विचार, मानसिक ठेवण, भावना, महत्त्वाकांक्षा, प्रकृती, व्यवसाय, तसेच कोणत्याही परिस्थितीत ती व्यक्ती कशी प्रतिक्रिया देणार हे समजून येते. म्हणूनच हा भाग्यांकच त्या व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे लग्न ठरवतानाही भाग्यांकाचा विचार सुद्धा करावा.
भाग्यांक आणि ग्रहः कोणत्याही महिन्यातील १, १०, १९, २८ तारखेचा भाग्यांक १ असतो. ह्याचा ग्रह रवि आहे. त्याचप्रमाणे २ भाग्यांकाचा ग्रह चंद्र, ३ चा गुरु, ४ चा हर्षल, ५ ह्या भाग्यांकाचा ग्रह आहे बुध, ६ चा शुक्र, ७ चा नेपच्यून, ८ चा शनि आणि ९ ह्या भाग्यांकाचा ग्रह आहे मंगळ.
अंकांची मैत्रीः प्रत्येक अंकाचे ‘मित्र अंक’ असतात. आपला भाग्यांक आणि समोरच्या व्यक्तीचा भाग्यांक हे जर परस्परांचे मित्र अंक असतील तर अशा व्यक्तीशी आपले उत्तम जमते, असा अंकशास्त्राचा सिद्धांत आहे.
अंक-१ मित्र अंक -१, ३, ४, ५, ७
अंक-२ मित्र अंक-२,४,६,
अंक-३ मित्र अंक-१, ३, ४, ६, ७, ९
अंक-४ मित्र अंक-१, २,४, ७, ८
अंक-५ मित्र अंक-१, ५,७, ८
अंक-६ मित्र अंक-२, ३, ६, ९
अंक-७ मित्र अंक-१, ३, ४, ५, ७, ८
अंक-८ मित्र अंक-४, ५, ७, ८
अंक-९ मित्र अंक-३, ६, ९
जोडी जमवतानाः लग्नाच्या दृष्टीने जोडी जुळते अथवा नाही हे बघताना सुरवातीला या मित्र अंकानुसार विचार केला जातो. त्यानुसार जमत असल्यास उत्तमच, अन्यथा दुसर्‍या टप्प्यावर जन्म महिन्यानुसार विचार केला जातो. जन्म महिन्यानुसार विचार करताना थेट महिन्याचा अंक/आकडा अथवा त्याची एकेरी बेरीज बघितली जात नाही. तर राशिस्वामीचा विचार त्यासाठी केला जातो. अंकशास्त्राने प्रत्येक महिन्यावर एकेका राशीचा अंमल गृहीत धरला आहे. आणि त्या त्या राशीचा स्वामी असणारा ग्रह कोणता हे इथे विचारात घेतले जाते. प्रत्येक गृहाशी एक-एक अंक निगडित आहे. उदा. एप्रिल हा महिना मेष राशीचा समजल्या जातो. त्याचा स्वामीग्रह मंगळ आहे. अंकशास्त्रानुसार ९ हा अंक मंगळाशी निगडित आहे. साहाजिकच एप्रिल महिन्याचा अंक ९ हा येतो.
त्यानुसार प्रत्येक महिन्याची राशी, राशिस्वामी आणि अंक असे आहेत.
जानेवारी-मकर-शनि-८, फेब्रुवारी-कुंभ-शनि-८,
मार्च-मीन-गुरु-३, एप्रिल-मेष-मंगळ-९, मे-वृषभ-शुक्र-६, जून-मिथुन-बुध-५, जुलै-कर्क-चंद्र-२, ऑगस्ट-सिंह-रवि-१, सप्टेंबर-कन्या-बुध-५, ऑक्टोबर-तूळ-शुक्र-९, नोव्हेंबर-वृश्‍चिक-मंगळ-९ आणि डिसेंबर-धनू-गुरु-३.
आकर्षण चौकोनः जर भाग्यांकानुसार व महिन्यानुसारही जमत नसेल तर आकर्षण चौकानानुसार विचार तिसर्‍या व अखेरच्या टप्प्यावर केला जातो.
आकर्षण चौकोन ह्याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीचे नैसर्गिक आकर्षण आपण जन्मलेल्या महिन्यातील जन्म असलेल्या व्यक्तींकडे तर असतेच, पण त्याशिवाय इतरही ३ महिन्यांतील जन्म असणार्‍या व्यक्तींकडे असते. ह्या आकर्षण चौकोनानुसार चार-चार महिन्यांचा गट पुढीलप्रमाणे होतो.
जानेवारी, एप्रिल, ऑक्टोबर, जुलै, फेब्रुवारी, मे, नोव्हेंबर, ऑगस्ट. आणि मार्च, जून, डिसेंबर, सप्टेंबर.
जन्मतारखेचा ताळमेळः वधू-वरांची जोडी जमते की नाही हे बघताना भाग्यांकाबरोबरच जन्मतारखेचा ताळमेळही बघितला जातो. त्यानुसार भाग्यांक आणि त्या व्यक्तीच्या जोडीदाराचा जन्म कुठल्या कुठल्या कालावधीत असावा याचा खालीलप्रमाणे विचार करावा.
भाग्यांक जोडीदाराचा जन्म या दरम्यान
१ २१ जुलै ते २० ऑगस्ट
२१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर
२ २१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर
२१ फेब्रु ते २० मार्च.
३ २१ जून ते २० जुलै
२१ ऑक्टो ते २० नोव्हें.
४ २१ फेब्रु ते २० मार्च
२१ ऑक्टो ते २० नोव्हें
५ २१ ऑगस्ट ते २० सप्टें
२१ डिसेंबर ते २० जाने.
६ २१ ऑगस्ट ते २० सप्टें
२१ डिसेंबर ते २० जाने
७ २१ ऑक्टो ते २० नोव्हें
२१ फेब्रु. ते २० मार्च
८ २१ एप्रिल ते २० मे
२१ ऑगस्ट ते २० सप्टें.
९ २१ नोव्हें ते २० डिसें
२१ जुलै ते २० ऑगस्ट
जन्ममहिना जुळतो की नाही हे बघण्याची अजूनही एक पद्धत आहे. त्यानुसार पुढील तक्त्याचा विचार करावा. यातही आपण त्या त्या महिन्याची २१ तारीख आणि पुढील महिन्याची २० ता. घेणे उत्तम. जन्ममहिना जानेवारी ते जोडीदाराचा जन्ममहिना डिसेंबर ते जानेवारी, एप्रिल ते मे आणि ऑगस्ट ते सप्टेंबर. (म्हणजे २१ डिसेंबर ते २० डिसेंबर वगैरे)
फेब्रुवारीत जन्म असणार्‍यांसाठी जाने ते फेब्रुवारी, मे-जून, सप्टें-ऑक्टो. मार्चसाठी फेब्रु-मार्च, जून-जुलै, ऑक्टो-नोव्हें. एप्रिलसाठी मार्च-एप्रिल, जुलै ते ऑगस्ट, नोव्हें ते डिसें. मे जन्म महिन्यासाठी एप्रिल-मे, ऑग-सप्टें आणि डिसेंबर-जाने. जून महिन्यासाठी मे-जून, सप्टें-ऑक्टो आणि फेब्रु-मार्च. जुलैसाठी जून-जुलै, ऑक्टो-नोव्हेंबर, मार्च-एप्रिल. ऑगस्टसाठी जुलै-ऑगस्ट, नोव्हें-डिसेंबर, मार्च-एप्रिल. सप्टेंबर जन्महिना असल्यास जोडीदार ऑगस्ट-सप्टेंबर, डिसेंबर-जानेवारी, एप्रिल-मे. ऑक्टोबरसाठी सप्टेंबर-ऑक्टोबर, जाने-फेब्रु, मे-जून, नोव्हेंबर साठी ऑक्टोबर-नोव्हेंबर, फेब्रुवारी-मार्च आणि जून-जुलै-निवडावा. डिसेंबर महिन्यात जन्म असता जोडीदाराचा जन्म नोव्हेंबर-डिसेंबर मार्च-एप्रिल किंवा जुलै-ऑगस्ट असणे चांगले मानल्या जाते.
निष्कर्षः ज्यावेळी भाग्यांकानुसार दोघांच्या तारखा जुळतात तेव्हा पती-पत्नीत विशेष मतभेद होत नाहीत. जर तारखा महिन्यानुसार जुळत असतील तर मतभेद होतीलही, पण ते मतभेद लवकरच दूर होतात.
वरील दोन्ही पद्धतीप्रमाणे न जमता जर आकर्षण चौकोनाप्रमाणे दोघांचे जुळत असतील तर मतभेद होत नाही असे नाही, होतात पण ते थोड्या प्रयत्नांनी मिटतील, असा अर्थ होतो.
या तीनही पद्धतीप्रमाणे तारखा जुळत नसतील, फलज्योतिषानुसार ग्रहमिलन आणि गुणमिलन जमत नसतील, तर मुलगा व मुलगी यांचे अंकज्योतिषानुसार लग्न करणे योग्य नाही, असा संकेत मिळतो.

Bhagyanka and vivahagatha


Type of person they bhagyankanusaraca, acaravicara, mental theevana, feelings, ambitions, health, business, and how a person will react to it in any case, and as a tempo that is very important is bhagyanka leads. Hence the idea of marriage tharavatanahi bhagyankaca ankajyotisanusara.

Marriage in today's changing circumstances (married) determining the next step is putting the lives of the bride and groom before the wedding magazine pahunaca. In the days of 'marriage gunamilana and phalajyotisadvare' rate was too low to match the coil. But now more concerned with the post-back method to kill the child marriage of girls. How come the assembly points depending expert check kundalya, the effect is much kundalyam on record. Grahanusara kundalidharakaca being, illness, job-occupation, marital and family relations are thokatale some friends kundalidharakace hyavaruna. So gunamilana and astrology with blood showed us the traditional marriage decision process.

Ft ankajyotisadvarehi can imagine that every child has the right to be married-girl. Let him relax after seeing this, depending on the method gunamilanabarobara. The voice of the bride-marital life in the next life, that would be a paradise right decision both method, that is my belief, as an astrologer.

Ordinary people can easily draw your bhagyanka. The sum of the individual acts birthday. This figure out just the date, month, year, do not import them. Eg. If a person is born 31-5-1985. This person is bhagyanka 3 + 1 = 4. If this is the birthday of 4, 13, 22, when he was 31, although the bhagyanka 4 f.

In the interests of individual morals bhagyankanusaraca, mental shape, feelings, ambitions, health, business, and it is understood that a person will react to any situation. That leads to a very important person for this bhagyankaca. So should also consider marriage tharavatanahi bhagyankaca.

Any month bhagyanka and grahah 1, 10, 19, 28 bhagyanka date is 1. This planet is the sun. Similarly, 2 bhagyankaca planet Moon, 3 of the Guru, 4 of Herschel, 5 bhagyankaca this planet is Mercury, Venus 6 of 7 of Neptune, Saturn, 8 and 9 of this bhagyankaca planet Mars.

Maitrih points each rail 'No friends' are. If the number of the person in front of your bhagyanka and mutual friends if this is in the best of your bhagyanka such person is ankasastraca theory.

Figure 1 friend No 1, 3, 4, 5, 7,

No-No-2 friends 2, 4, 6,

No-No-1, 3 friends, 3, 4, 6, 7, 9

No-No-4 friends 1, 2, 4, 7, 8

Figure 5-friends-digit 1, 5, 7, 8

No Friends No-6-2, 3, 6, 9

Figure 7 friends No-1, 3, 4, 5, 7, 8

No-No-8 friends 4, 5, 7, 8

Figure-9 friend No-3, 6, 9

The pair are considered the top point of a friend or see it in terms of whether or not it matches a pair of wedding jamavatanah. If you want to do, according to a wonderful, otherwise it is considered the birth of the second stage of the month. Birth month by month considered when the direct number / total number or not seen his singles. If the idea is to rasisvamica. Ankasastrane is assumed over the amount each month. What is the planet with the owner and his equals considered here. Each house is linked to a number. Eg. April is the month of Aries is understood there. Mars is its svamigraha. Ankasastranusara 9 is associated with the record number. This is their back to 9 points in April.

According to the amount each month, and the number rasisvami are.

8-Jan-Capricorn-Sat, Sat-Feb-Aquarius-8,

March-mean-guru-3, April-Aries-Mars-9, 6-May-Taurus-Venus, Mercury-Gemini-June-5 July-cancer-moon-2, 1-August-lion-Sun, saptembara daughter-Wed-5, October-Libra-Venus-9, 9-Nov-Scorpio-Tue and Thu-Dec-dhanu-3.

If bhagyankanusara attraction caukonah and monthly meeting is not the attraction caukananusara consider the third and final stage.

Magic squares means each person is born with a natural attraction flashes while persons born in one month, but also persons who are born in other 3 months. The attraction caukonanusara four months the group was as follows.

January, April, October, and in July, in February, May, November, August. And in March, June, December, September.

It is easily seen that that is not a pair of coordinates bhagyankabarobaraca birthday birthday talamelah-the voice of the bride. According to that person's spouse born bhagyanka and consider which of the following should be any period of time.

Bhagyanka partner during the birth

1 21 July to 20 August

21 November to 20 December

2 21 October to 20 November

21 Feb to 20 March.

3 21 June to 20 July

Oct. 21 to Nov. 20.

4 21 Feb to 20 March

21 Oct to 20 Nov

5 21 August to 20 September

December 21 to 20 to go.

August 6 to 20 Sep 21

December 21 to 20 to

7 Oct 20 Nov 21

Feb. 21. To March 20

8 to 21 April to 20 May

21 August to 20 September.

9 Nov 21 to Dec 20

21 July to 20 August

This is still not a ton of matches janmamahina see. According to consider the following tables. Of those, one of those 21-month and 20-month date and the next user. To take the best. Janmamahina partner janmamahina January to December, January, April and May and August to September. (December 20 to December 21, etc.)

To be born with the February February, May-June, Sept.-Oct. March to February-March, June-July, Oct.-Nov. April to March-April, July, August, November and Dec. For the month of May was born in April-May, August and December-Sep-being. For the month of May-June, June, Sept-Oct and Feb-March. June-July to July, Oct-Nov, March-April. July-August to August, Nov-Dec, March-April. If janmahina September spouse August-September, December, January, April-May. October to September-October, when the Feb-May, June-November, for the October-November, February-March and June-July-select. Born in the month of December when the birth partner is considered to be better in November-December and March-April or July-August.

Husband-wife does not match the dates of the differences between special and Outcome of bhagyankanusara time. If the dates match the argument hotilahi month, but they are out differences soon.

Do not freeze on the basis that there is no conflict if not match the rest caukonapramane attraction, but they are few efforts erases, means.

Dates do not match those of the three, and together gunamilana not phalajyotisanusara grahamilana, if not possible wedding of the son and daughter ankajyotisanusara, reveals that the signal.
11:53 AM

Saleem, Salma and Helan

सलीम, सलमा और हेलन

-
 ‘ग्रेट शो मॅन’ राज कपूर यांची क्लासिक, अजरामर कलाकृती असलेल्या१९५१ सालच्या ‘आवारा’ या चित्रपटाचा रिमेक करायचीमनीषा ‘राज’पुत्र ऋषी कपूर यांनी व्यक्त केली अन् गेल्या आठवड्यात ‘बांगडू’मन ‘आवारा’च्या ‘फ्लॅशबॅक’मध्ये चांगलेच बागडून, हुंदडून आले. ‘आवारा’मध्ये हेलनने भूमिका केली होती’, असा उल्लेख गत आठवड्यातील ‘संदर्भछटा’ मध्ये मी केला होता. या उल्लेखावर अनेक चित्रपट रसिकांचे मला फोन खणखणलेत.‘‘हेलन या चित्रपटात नव्हती...तेव्हा हेलन कशी असेल हो?...एक दोन तीन आजा मौसम है रंगीन...दॅट वॉज कुकू; नॉट हेलन...’’ अशा आशयाचे ते फोन होते. कुकू ‘आवारा’त होती, हे त्यांचे म्हणणे बरोबर होते. मात्र, हेलन या चित्रपटात नव्हती, हे त्यांचे म्हणणे चूक होते. ‘आवारा’च्या स्टार कास्टमध्ये हेलनचे नाव आहे. मात्र, चित्रपटात ती कुठे झळकत नाही. याचे उलगडलेले गुपित असे की, ‘आवारा’मध्ये हेलन होती, पण सोलो डान्सर म्हणून नव्हे; तर कोरस डान्सर म्हणून! नर्तकींच्या समूहात हेलन होती व तिला हे काम कुकूनेच मिळवून दिले होते. आवारात नर्तकींच्या समूहात हेलनला घेण्यासाठी कुकूनेच नृत्यदिग्दर्शक बद्रीप्रसाद यांच्याकडे तिच्या नावाची शिफारस केली होती. याच कालावधीत हेलनने मणिपुरी, भरतनाट्यम् कथ्थक यासारख्या शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले. मांजरीसारखे डोळे, पसरट हास्य आणि अतिशय लवचिकपणे, सळसळत्या अंगाने खास शैलीतले, बिनधास्त नृत्य...अशी हेलनची खासियत राहिली. पाच दशकांच्या लंऽऽब्या सिनेकारकिर्दीत हेलनने तब्बल पाचशेपेक्षा जास्त चित्रपटांतून भूमिका केलेल्या आहेत. हेलनचे मूळ नाव हेलन रिचर्डसन अर्थात ख्रिश्‍चन! जन्माने म्यानमारची असलेली हेलन दुसर्‍या महायुद्धाच्या काळात भारतात आली होती. तेव्हा तिची आर्थिक स्थिती हलाखीची होती अन् आई साधी नर्स होती. पैशाअभावी तिला शिक्षण सोडावे लागले होते. मात्र, नृत्याची तिला आवड होती. ५८ साली ‘हावडा ब्रिज’ या चित्रपटातील ‘मेरा नाम चिन चिन चू’ या गाण्यावरील नृत्याने हेलनला मोठी प्रसिद्धी लाभली‘ओ हसीना जुल्फोंवाली जाने जहॉं...’या नासिर हुसेन यांच्या ‘तिसरी मंझिल’ या रहस्यपटामधील गीतावर शम्मीकपूर सोबत हेलनने सुंदर नृत्य केले होते. या गाण्यात ‘रॉकी द बॅण्ड’ वाला ड्रमसेट वाजविणारा जो अभिनेता दिसतो; तो दुसरा तिसरा कुणीच नाही; तर सलिम खान आहेत.
 ६० च्या दशकात ‘सेक्स सिम्बॉल’चे बिरुद मिळविलेल्या हेलनच्या मादक गीतावरच्या नृत्याचे लाखो चाहते तेव्हाही होते अन् आजही आहेत. हेलनचे आशा भोसले-आर. डी. बर्मन यांच्याशी अनोखे कॉम्बिनेशन राहिले आहे. आशाताईंच्या गाण्यांवर हेलनचे नृत्य प्रत्येकवेळी हिट ठरलेले आहे. ‘कारवॉं’तील ‘पिया तू अब तो आजा...,’ ‘इन्कार’मधील उषा मंगेशकरांच्या गाजलेल्या ‘तूऽऽ मुंगळा मुंगळा, मै गुड की डली...’ही गीतं हेलनच्या नृत्यांमुळेच आजही तितकीच नशेबाज आहेत. आजही लग्नाच्या बॅण्डमध्ये मोठ्या धडाक्यात हे गाणे जेव्हा वाजवले जाते तेव्हा बुढ्ढा असो वा जवान, सर्वांची एनर्जी नृत्यात ओसंडून वाहते.
 हेलनची कहानी... सिनेसृष्टीतील तिचा संघर्ष... यशापयशाचा आलेख... एकापेक्षा एक सरस नृत्याविष्काराने गाजलेली तिची गाणी... वैवाहिक जीवनात आलेली वादळं... एकटी पडल्यानंतर सलीम यांच्याशी सुरू झालेली प्रेमकहानी... विवाहित सलिम यांच्याशी लग्न... यानंतर सलीम यांच्या कुटुंबात मिळालेले मानाचे स्थान...अन शेवटी हॅप्पी मॅरिड लाईफ... आदी सर्व थक्क करणारेच आहे.
 हेलनचे पहिले लग्न१९५७ साली बॉलीवूड दिग्दर्शक प्रेम नारायण अर्थात पी. एन. अरोरा यांच्याशी झाले होते. ‘दिल दौलत दुनिया’,‘सिंदबाद अलिबाबा ऍण्ड अलाद्दिन’,‘खजांची’, ‘नीलोफर’, ‘हूर-ए-अरब’, ‘चोर बाजार’, ‘रेल का डिब्बा’ या सात चित्रपटांचे दिग्दर्शन, तर ‘दिल दौलत दुनिया’, ‘खजांची’,‘लैला मजनू’,‘पारस’ या चार चित्रपटांची निर्मिती अरोरा यांनी केली होती. अरोरा हे हेलनपेक्षा वयाने खूप मोठे होते. अरोरांचा जन्म १२ जून १९१२ रोजी पाकिस्तानमधील क्वेट्टाचा, तर हेलनचा जन्म २१ नोव्हेंबर १९३९ चा! म्हणजे दोघांमध्ये तब्बल २७ वर्षांचे अंतर होते. ‘मै का करू राम मुझे बुढ्ढा मिल गया...’ ही फिल्मी सिच्युएशन येथे तंतोतंत जुळणारी होती. मात्र, ‘पीरेमाची ब्येमारी’ लागलेल्यांना म्हणजेच प्रेमाच्या भूतानं झपाटून टाकलेल्यांना, जात, पात, वय, कामधाम यांच्याशी काहीही देणे-घेणे नसते, हे त्यांच्याशी शुद्ध बकवास असते. प्रेमरोगाने पछाडलेले हेलन-पी. एन. अरोरा हे देखील मग त्याला अपवाद कसे राहणार? प्रेमात त्यांचीही अवस्था ‘इश्काची इंगळी डसल्यावानी’ म्हणजे ‘ब्येमारू’ अशीच झाली होती. या दोघांचे लग्न झाले. अरोरा यांच्याशी काही वर्षे सुरळीत चालल्यानंतर अर्थात आकर्षणाचे पॉलिश उडल्यानंतर दोघांमध्ये खटके उडायला लागलेत. १७ वर्षांच्या संसारानंतर हेलनने १९७४ साली अरोरा यांना घटस्फोट दिला. यानंतर हेलनची अवस्था दिवाळखोरीसारखी झाली होती. तिच्याकडे तेव्हा ना पैसा उरला होता ना काम! अशा स्थितीत तिला आधाराची गरज होती. ‘तशी आधाराची गरज प्रत्येकालाच असते... आपली मान कुणाच्या तरी खांद्यावर ठेवून भावूक होण्यासाठी...रडण्यासाठी!’हेलनही याला अपवाद नव्हती, तिलाही आधाराची गरज होतीच. परंतु वाईट दिवसांत बॉलीवूडचा एकही बंदा तिच्या मदतीला पुढे आला नाही. फक्त एका व्यक्तीने तिला आधार दिला. ती व्यक्ती होती लेखक-पटकथाकार सलीम खान! सलिम हे इंदूरहून १९५८ साली अभिनेता बनण्यासाठी मुंबईला आले होते. हेलनशी त्यांची पहिली भेट १९६३ साली ‘काबली खान’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या भेटीच्या वेळी हेलन ‘डान्सिंग क्वीन’ म्हणून नावारूपास होती व ती प्रगतीचे उंच झोके घेत होती, तर सलीम हे फ्लॉप अभिनेते होते. तेव्हा ‘स्ट्रगलर’ म्हणूनच त्यांचा प्रवास सुरू होता. पहिल्या भेटीतच सलीम हेलनच्या प्रेमात पडले होते. मात्र, हेलनच्या मनात होते चित्रपट निर्माते-दिग्दर्शक पी. एन. अरोरा! अरोरा हेदेखील हेलनच्या सौंदर्याच्या भुरळात दिवाने बनले होते. अरोरा यांनी आपल्या सात चित्रपटांमध्ये हेलनला घेतले होते, यावरून हेलनवर ते किती जीव ओवाळून टाकत होते, याची प्रचीती येते. ‘हेलनच्या मनात अरोरा आहे आणि त्यांचा जांगडबुत्ता पक्क्यात आहे,’ हे सलीम यांना समजल्यानंतर त्यांच्या एकतर्फी प्रेमाचा भंग झाला व त्यांनी स्वत:च्या मनाची समजूत स्वत:च काढली. यानंतर १९५९ साली सलिम खान यांना सुशीला चरक नामक अतिशय देखण्या व लाजाळू युवतीवर प्रेम जडले. सुशीला ही हिंदू म्हणजे महाराष्ट्रीयन राजपूत होती, तर सलीम हेदेखील देखणेच होते व त्यातही ते चांगल्या स्वभावाचे होते. त्यामुळे दोघांचीही मनं जुळली. तब्बल पाच वर्षे ते सुशीलाला ‘चुपके चुपके’ भेटत राहिले. यानंतर सलीम यांनी सुशीलाशी लग्न करण्याचा निर्धार केला व कुटुंबीयांना आपली इच्छा सांगितली. मात्र, सलीम यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबीयांनी कडाडून विरोध केला. सलिम यांनी हा विरोध झुगारून सुशीलासोबत १९६४ साली लग्न केले. मुस्लिम माणसाशी लग्न केल्याने महाराष्ट्रीयन सुशीला मग बेगम सलमा बनली. दोघांचेही एकमेकांवर जिवापाड प्रेम होते. लग्नानंतर त्यांना सलमान, अरबाझ, सोहेल ही तीन मुले आणि अल्वीरा ही मुलगी झाली. आज ही तीनही मुले चित्रपटसृष्टी गाजवत आहेत, तर अल्वीरा ही अभिनेता-निर्माता दिग्दर्शक अतुल अग्निहोत्री याची पत्नी आहे. अतुल अग्निहोत्री हा ‘क्रांतिवीर’मध्ये नाना पाटेकरचा भाऊ म्हणून चमकला होता.
 सलीम-सलमा यांचा सुखाचा संसार सुरू असताना तिकडे हेलन-अरोरा यांच्या संसारात खटके उडत होते. हेलनला अरोरा हे खूप त्रास देत होते. पुढे तिची कमाईच ते उडवत होते. तिच्यावर अनेक निर्बंध अरोरा यांनी लादले होते. मोकळा श्‍वास घेण्यासाठी तिने अरोरा यांना घटस्फोट दिला. १७ वर्षे संसार केल्यानंतर अरोरांना घटस्फोट दिला तेव्हा हेलनकडे ना पैसा होता ना काम! ती पूर्णत: कोलमडून गेली होती. तिच्या वाईट दिवसांमध्ये तिला सलिम यांनी मदतीचा हात दिला. तेव्हा अभिनय सोडून पटकथा लेखक बनलेले सलीम यांची लेखणी धारदार होती. पार्टनर जावेद अख्तर यांच्यासमवेत त्यांनी १८ चित्रपट कथा तेव्हा लिहिलेल्या होत्या. अनेक निर्मात्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. सलीम यांनी अनेक चित्रपटांमध्ये हेलनला काम मिळवून दिले. सलीम यांनी केलेली शिफारस तेव्हा कुणीच टाळत नव्हते, एवढे वजन तेव्हा सलिम यांचे होते. ‘जंजीर’, ‘शोले’,‘डॉन’ यासारख्या हिट चित्रपटांत हेलनला भूमिका सलीम यांच्यामुळेच मिळाल्या. यानंतर सलीम-हेलन यांच्या भेटीगाठी खूप वाढल्या. ते जास्तीत जास्त वेळ हेलनला देऊ लागले होते. हेलनच्या प्रेमात ते पडले होते. हेलनच्या पुन्हा प्रेमात कधी पडलो, याचा पत्ताच त्यांना लागला नाही. ते रात्री उशिरा आपल्या घरी परतायचे. सलमा त्यांची रात्री उशिरापर्यंत वाट पहात राहायची. सलमान, अरबाज, सोहेल हे तिघेही तेव्हा आईची अवस्था पाहात होते. तेव्हा त्यांना ‘काय सुरू आहे’, एवढी समज निश्‍चितच आली होती. सलीम उशीर होण्यामागचे कारण सांगत नव्हते. अनेक दिवस हा कार्यक्रम सुरू राहिल्यानंतर सलीम यांनी हेलनसोबतच्या बेनाम नात्याला नाव देण्याचा निर्धार केला. त्यांनी सुशीलाला जे ़खरे आहे, ते सर्व सांगून टाकले व ‘हेलनसोबत मला लग्न करायचे आहे,’ हा निर्धारही बोलून दाखविला. हे ऐकताच सलमासह संपूर्ण कुटुंबच हादरले, तिने विरोध केला. मात्र, सलीम हे आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांच्या निर्णयापुढे कुणाचेच काही चालले नाही. मात्र, हेलन यांच्याशी लग्नाचा निर्णय घेताना त्यांचे दुसरे मन त्यांना खात होते. ‘हेलनशी लग्न करून आपण सलमावर अन्याय करीत आहोत,’ ही अपराधीपणाची भावना त्यांच्या मनात होतीच. त्यांची ही मनोवस्था शेवटी सलमा यांनीच हेरली व तिने धक्कादायक निर्णय घेताना हेलनशी लग्न करण्याची संमती सलीम यांना दिली. मुलांचीही समजूत काढण्याचे काम तिनेच केले. अखेर ८१ साली सलिम-हेलन यांचे लग्न झाले. लग्नानंतर सलमानेच हेलनला स्वत:च्या घरात स्थान देऊन पुन्हा मनाचा मोठेपणा दाखवला. प्रारंभी हेलनला काही दिवस कठीण गेलेत. नंतर मात्र सलमामुळेच तिला मानाचे स्थान मिळाले. सलमाने तिला सांभाळून घेतले. सलमान, अरबाज, सोहेल, अल्वीरा यांनीही हेलनला आई म्हणून स्वीकारले. आजही हे कुटुंब एकत्रितपणे मोठ्या आनंदाने राहात आहे. ‘दोन बायका फजिती ऐका’ अशी वेळ सलिम यांच्यावर कधीच आली नाही. लग्नानंतर हेलन-सलीम या दाम्पत्याने ‘अर्पिता’ ही मुलगी दत्तक घेतली. अर्पिता ही आज २३ वर्षांची झाली आहे. सलीम हे सलमा, हेलन, मुले यांच्यासोबत एकोप्याने राहाताहेत्. सलमा-हेलन यांचेही एकमेकींशी चांगले टयुनिंग आहे. विशेष म्हणजे, आपल्या बहारदार नृत्यांनी, अदांनी, अभिनयाने बॉलीवूडचा रुपेरी पडदा पाच दशके गाजविल्याबद्दल १९९८ साली हेलनचा ‘फिल्मफेअर’ने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला. हा पुरस्कार तेव्हा हेलन यांना सलमान, अरबाज, सोहेल यांच्याच हस्ते दिला गेला होता, हा देखील मोठा योगायोगच होता. ‘‘हेलनसारखी सुंदर आई आम्हाला लाभली. आम्हाला दोन आई आहेत, हे आमचे सौभाग्यच आहे,’’ अशी प्रतिक्रिया सलमानने तेव्हा व्यक्त केली होती. सलमान-हेलन या मायलेकांनी ‘खामोशी’ ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटांत सोबत काम केले होते. हे दोन्ही चित्रपट हिट झाले होते. ‘सलमानच्या घरी गणपती महोत्सव मोठ्या भक्तिभावाने का साजरा होतो,’ याचे गुपित याच कौटुंबिक कथेत दडलेले आहे. सलीम यांचे कुटुंब खर्‍या अर्थाने धार्मिक सलोख्याचे कुटंंुंब म्हणावे लागेल. हेलन ही मूळची ख्रिश्‍चन, सलमा ही पूर्वाश्रमीची महाराष्ट्रीयन हिंदू, तर सलीम हे मुस्लिम! सलीम यांचा मधला मुलगा अरबाजने मलाईका अरोरा या पंजाबी अभिनेत्रीशी लग्न केलेले आहे, मलाईकाचे ‘चल छय्याऽ छय्याऽ छय्याऽऽ छय्याऽऽ... हे गाण्यावरील नृत्य गाजले होते, नंतर ‘दबंग’मध्ये तिच्या ‘मै झंडू बाम हुयी’ने तर तरुणाईला तर अक्षरश: ठार वेडेच करुन टाकले होते. तिकडे अल्वीराचा पती अतुल अग्निहोत्री हा हिंदू आहे. बोला, आहे ना फिल्मीस्टाईल ड्रामा सलीम खान यांच्या कुटुंबात? बॉलीवूडमध्ये कपूर घराणे, बच्चन घराणे, देओल घराणे यांच्याप्रमाणेच सलीम खान कुटुंबदेखील एक मोठे फिल्मी कुटुंब आहे. सलीम, सलमा आणि हेलनची कहानी हा मोठा फिल्मी ड्रामाच जरी असला, तरी ‘हम साथ साथ है’ चा संदेश देणारे ते आदर्श कुटुंबच म्हटले पाहिजे.

Salim, Salma and Helen

-

  "Great Man Show 'classic of Raj Kapoor, famed artwork asalelya1951 year's maverick film remake karayacimanisa' rajaputra Rishi Kapoor expressed Anwar last week bangadumana 'avara of phlesabeka in good bagaduna, or a ginger . 'Avara was in the role of Helen', mentioned last week that "sandarbhachata 'I was in. Movies denied me the phone number on the note khanakhanaleta. '' The film was Helen Helen ... then how will you? ... That ... Was a two or three night season, colored cuckoo; Not Helen ... '' denying that they were on the phone. Kuku 'avarata was, it was just their voice. However, Helen was not in the film, they say it was wrong. 'Is the name of the star cast in avara Helen. However, where the film was not having it. It's no secret that point, avara Helen was in, but not as a solo dancer; If the chorus as a dancer! Nartakim the group who won the kukuneca her work and Helen. Badriprasad the name was recommended to her choreographer Helen kukuneca group nartakim premises. In the same period, Helen Manipuri, Kathak Bharatnatyam like taking lessons in classical dance. Cats eyes, smile and very flexible leads, the third best selling salasalatya itself, seductive dance ... what specialty to Helen. Five decades of lambya sinekarakirdita Helen movies are playing more than five hundred nine. The original name of the Christian Helen Helen Richardson course! Helen was born in Myanmar, India during World War II. And when her mother was a simple economic status sordid nurse. Paisaabhavi the release of her education. However, the dance was her passion. 58 in 'Howrah Bridge' film 'Mera naam Chin Chin Chu "or where to go ganyavarila dance Helen big publicity labhalio Hasina julphonvali ...' or Nasir Hussain's' third manjhila this rahasyapatamadhila Gita on sammikapura with Helen had a beautiful dance . The song "Rocky the band with dramaseta vajavinara actor who arrives; It does not do second, third; Prices are crazy.

  60 of the Decade 'sex simbolace are still succeeded only marginally when Anwar was like millions of sexy dance gitavara Helen gained. Asha Bhosle-Helen R. D. Berman has remained with the unique combination. Asataim of the songs on the dance Helen is fixed every hit. 'Karavomtila' Piya Tu Ab To Aaja ... 'inkaramadhila Usha Mangeshkar's famous' Why ant ant, I ... Good piece of' the addict gitam Helen nrtyammuleca are still the same. Even today, whether young or old, when the wedding band when this song is played in a large dhadakyata, all energy flows bubbling dance.

  The story of her struggle ... yasapayasaca article ... Helen ... sinesrstitila more than one glue nrtyaviskarane large group of her songs ... vadalam been married life ... alone after the start of the romance ... Salim Salim is married with a wife ... and Salim's family finally received a respectable place ... un ... Happy merida Life is like all amazed karanareca.

  Helen first lagna1957 in Bollywood director Prem Narain course p. N. Aurora was with. Dil Daulat the world, '' Sinbad alibaba and aladdina ',' cashier ',' nelofar ',' Arab-e-Hur ',' black market ',' rail wagon 'directed seven films, while' Dil Daulat world ''cashier', 'Laila majnu', 'Paras' aurora had produced four movies. Aurora was too young than Helen. Aroranca born kvettaca Pakistan on June 12, 1912, but Helen was born November 21, 1939 of! The difference between the total of 27 years. "I was not old ... I've got the Ram 'was precisely here that matches the film sicyuesana. However, piremaci byemari 'lagalelyanna the passion of love bhutanam takalelyanna, caste, creed, age, would not take anything with kamadhama-payment, it is pure nonsense to them. Premarogane haunted Helen-P. N. Aurora will also then how does he? Love they state 'iskaci Ingle dasalyavani' means' byemaru had been so. The two got married. Aurora happens after the smooth polished udalya after a few years of attraction between freely Sounds possessed. Helen divorced after 17 years of marriage to Aurora in 1974. And Helen phase was divalakhorisarakhi. Do not work when the money was left to her! In this case she needed the support. "Your honor, as is everyone in need of support ... to ... to cry on someone's shoulder, keeping requirement!" Helen was the only exception, she also need support. Bollywood but no guy came forward to help her bad days. But the rest of her person. That person was the author-scriptwriter Salim Khan! Salim was the Indore to Mumbai to become an actor in 1958. Helen their first visit in 1963 "bolt Khan film was set on. At the time of this visit Helen 'Dancing Queen' was identified as tall and she was taking a swing of progress, but the actor Salim this flop. Therefore stragalara 'That was the start of their journey. Fell in love with the first bhetitaca Salim Helen. However, it was film producer-director Helen P. N. Aurora! Aurora also became Helen's beauty bhuralata lamp. Mr Helen was taken in seven films, from the fact that Helen was going to ovaluna much life, that is what happens. "Helen's heart Arora and their pakkyata jangadabutta," Salim said there was a breach and understood their one-sided love their own mind, understanding themselves out. Sushila Charak in 1959 and named Salim Khan who is very picturesque and shy young love her. Susheela is a Hindu Maharashtrian Rajputs, even if Salim had dekhaneca and there they were good nature. The match both minds. Nearly five years to susilala 'Chupke Chupke' remained meet. Salim and his family had decided to get married susilasi and told him his wish. However, Salim's decision was opposed by their family. Salim said the opposition defied susilasobata married in 1964. By Maharashtrian married a Muslim man and Begum Salma became Sushila. Both were in love with each other much. After marriage they Salman, Sohail, Arbaaz and Alvira was the daughter of three children. Today, there are three children dominate the film, but Alvira is the wife of the actor-producer-director Atul Agnihotri. Atul Agnihotri is a krantivira was fired as a brother Nana Patekar.

  While Salim and Salma-millennium world-Aurora Helen's really starting there I was molested. Helen Aurora was not very good. Next to her was a mockery kamaica. Many of the restrictions were imposed on her, Aurora. To free the breath she gave away to Aurora. Helanakade not work when the money was not divorced after 17 years aroranna world! Completely went for a toss. Salim said her bad days she gave a helping hand. When was the sharp style of acting out the script writer Salim made. They were written when the film is the story of 18 partners, along with Javed Akhtar. Makers had a good relationship with many of them. Saleem Helen gave a work in many films. And nobody could avoid Recommended by Salim, Salim and so was the weight. 'Chain', 'Sholay', 'Don' hit films such as the role of Helen Salim yancyamuleca received. And Salim-Helen's done it before, too. They were offered very little Helen. Helen fell in love with it. Helen never fell in love again, this was not Submitted them. They should go back to his house late at night. Salma want to wait until the night. Salman, Arbaaz, Sohail was looking stage mother and three. When they do start, so there was definitely a sense. Salim was late for telling honyamagace. After several days of starting this program I know of Salim had decided to name the unnameable relationship. He is khare which susilala, they cast her and I know you want to marry me, 'This is not shown by words alone. This salamasaha keep the whole family shaken, she resisted. However, Salim was silent. Not going to some of their nirnayapudhe complain. However, the decisions were eating their second marriage with Helen mind. "You're not wrong by Salma married Helen, this guilt based on their mind. She said the mood at the end of the Salim and Salma himself Harel consent to marry Helen while shocking decision. Sons and BSP job of picking understanding. In the last 81-Salim Helen was married. After marriage salamaneca Helen's own mind again shown by the amplitude space in the house. Helen initially hard for a few days. But then she salamamuleca respectable place. Salma grown up with her. Salman, Arbaaz, Sohail, Alvira also accepted as the mother of Helen. Today the family is living together with great joy. Hear the opportunity wives' time was not even on Salim. After the wedding, Helen-Salim couple 'Arpita' adopted daughter. Arpita today is 23 years old. This Salma Salim, Helen, and children with ekopyane rahatahet. Salma Helen-tuning is also far better. Interestingly, our scenic nrtyanni, adanni, acting Bollywood silver screen in 1998, five decades gajavilyabaddala Helen 'philmaphearane be awarded the Lifetime Achievement Award. This award when Helen and Salman, Arbaaz, Sohail was in his hands, he went, there was also a great paying gig. '' Helanasarakhi given us beautiful. We are a mother of two, this is our saubhagyaca, '"said Salman had then. Salman Helen or mayalekanni 'silence' 'We Dil De Chuke Sanam' worked with the films. It was a hit in both films. Salman's house Ganpati festival is celebrated with great used to religiously watch, "This is the secret of the hidden story of the family. Salim's family will say kutammumba real sense of spiritual peace. The Reset Helen Christian, Hindu Maharashtrian Salma these nee, but Salim is a Muslim! Salim's middle son is married to Arbaaz malaika arora or Punjabi actress, malaikace 'variable chayya chayya chayya chayya ... ganyavarila was born to dance, then dabanga in her' I zandu balm huyine If youth but literally killed vedeca and was cast. There alviraca husband Atul Agnihotri is Hindu. Talk is not philmistaila Drama Salim Khan's family? Bollywood Kapoor house, Bachchan house, house yancyapramaneca Salim Khan kutumbadekhila Deol family is a great film. Salim, though the story is a great film dramaca Salma and Helen, though, is with us, "said the message that they should be the ideal family.